डॉ बाबासाहेब आंबेडकर
भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्रीकार्यकाळ१५ ऑगस्ट१९४७ – सप्टेंबर१९५०राष्ट्रपतीराजेंद्र प्रसादपंतप्रधानजवाहरलाल नेहरूमागीलपद स्थापितपुढीलचारू चंद्र बिस्वारभारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्षकार्यकाळ२९ ऑगस्ट१९४७ – २४ जानेवारी१९५०मजूर मंत्री,व्हाईसरॉय एक्झीकेटिव्ह काऊंसिलकार्यकाळइ.स. १९४२ – इ.स. १९४६मागीलफेरोज खान नूनटोपणनाव:बाबासाहेब,बोधिसत्त्व, भीमा, भिवा, भीमजन्म:१४ एप्रिल,इ.स. १८९१महू,इंदूर जिल्हा,मध्य प्रदेश,ब्रिटिश भारतमृत्यू:६ डिसेंबर,१९५६(वय ६५)दिल्ली,भारतचळवळ:नवबौद्ध चळवळआणि इतर सामाजिक चळवळी व सत्याग्रहेशिक्षण:मुंबई विद्यापीठकोलंबिया विद्यापीठलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सग्रेज इन्, लंडनबॉन विद्यापीठ, जर्मनीपदव्या:बी.ए., एम.ए., पी.एचडी., एम.एससी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, एल.एल.डी., डी.लिट. (एकूण ३२ पदव्या)संघटना:बहिष्कृत हितकारिणी सभासमता सैनिक दलस्वतंत्र मजूर पक्षडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीशेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनपीपल्स एज्युकेशन सोसायटीद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टभारतीय बौद्ध महासभारिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाअवगत भाषा:मराठी,इंग्रजी,हिंदी,गुजराती,पाली,संस्कृत,बंगाली,जर्मन,फ्रेंच,कन्नडवपारशी.कार्यक्षेत्र:समाजशास्त्र,अर्थशास्त्र,कायदा,राजकारण,मानववंशशास्त्र,घटनाशास्त्र,पत्रकारिता(संपादन),इतिहास,शिक्षण,तत्त्वज्ञान,धर्म,लेखन,मानवी हक्क,समाजिक सुधारणा, जलशास्त्र इत्यादी.पत्रकारिता/ लेखन:मूकनायक(१९२०)बहिष्कृत भारत(१९२७)समता(१९२८)जनता(१९३०)प्रबुद्ध भारत(१९५६)पुरस्कार:भारतरत्न(१९९०)पहिलेकोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम(२००४)द ग्रेटेस्ट इंडियन(२०१२)प्रमुख स्मारके:चैत्यभूमी,दीक्षाभूमी, संकल्प भूमीधर्म:बौद्ध धर्म(नवयान)प्रभाव:गौतम बुद्ध •संत कबीरमहात्मा फुले •जॉन ड्युईज्यां-जाक रूसो •व्हाल्टेअरथॉमस पेन •बैंथमजॉन स्टुअर्ट मील •हेरॉल्ड लॉस्कीअब्राहम लिंकन • वाशिंगटननेपोलियन बोनापार्ट •एडविन सेलीग्मनप्रभावित:आचार्य अत्रे •ख्रिस्तोफ जाफ्रेलॉटगाडगे महाराज • युजेन इर्श्चिकके.आर. नारायणन • मार्गारेट बार्नेटएलिनॉर झेलियट •गेल ऑम्वेटनरेंद्र मोदी •रावसाहेब कसबेअमर्त्य सेन • डी. आर. जाटवमायावती •कांशीरामआमिर खान • ल्युडवीन व्हॉन माईजेसपंजाबराव देशमुख • सदा करहाडेगंगाधर पानतावणे • म. ना. वानखेडेयशवंत मनोहरशांताबाई दाणी •राजा ढाले •नामदेव ढसाळताराचंद्र खांडेकर •अरूंधती रॉयवडील:रामजी मालोजी सकपाळआई:भीमाबाई रामजी सकपाळपत्नी:रमाबाई आंबेडकरडॉ. सविता आंबेडकरअपत्ये:यशवंत आंबेडकर
मालोजीराव हेरामजींचेवडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मएप्रिल १४इ.स. १८९१सालीमध्य प्रदेशातीलइंदूर जिल्ह्यामधीलमहूया लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच भीम, भीमा व भीमराव नावानेही कुटुंबियव शेजारी लोक त्यांना हाक मारत. भीमराव आई-वडिलांचे १४वे अपत्य होते.त्यांचे कुटुंबत्याकाळीअस्पृश्यगणल्या गेलेल्यामहारजातीचे आणि मूळचे महाराष्ट्रातीलरत्नागिरीजिल्ह्यातीलमंडणगडतालुक्यात असलेल्याआंबडवेगावचे होते.(आंबडवेया गावचाअंबावडेअसाचूकिचा उल्लेखपूर्वी अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[१४][१५][१६]भीमरावांचे वडीलही ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते आणि तेथे त्यांनीमराठीवइंग्रजीभाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना, आणि विशेष करून भीमरावाला शिक्षण देऊन, ज्ञानोपासनेची प्रेरणा दिली.इ.स. १८९६मध्ये अवघ्या ५ वर्षीय भीमरावांच्या आईभीमाबाईंचेमस्तकशूळ या आजारानेनिधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ‘कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करावी लागली.इ.स. १८९६मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासहदापोलीसोडली व तेसातारायेथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाचवर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनीइ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील ‘कॅम्प स्कूल’ मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातीलआंबडवेव मूळ आडनाव सकपाळ होते.कोकणामधीललोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग)करशब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडीलरामजी आंबेडकरयांनीसाताऱ्यातीलगव्हर्नमेंट हायस्कूल (आताचेश्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाहीअंबावडेकरअसा चूकीचा उल्लेख केलेला आहे)[१७]साताऱ्याच्या या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचेदेवरूखे ब्राह्मणशिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावाचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. तेव्हा त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे 'आंबेडकर' झाले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात १८-१८ तास अभ्यास करत असत.[१८]
पिता रामजींनी मीराईंच्या सांगण्यावरूनइ.स. १८९८साली दुसरे लग्न केले आणिहे कुटुंबमुंबईलानेले. तेथे भीमरावहे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.[१९]कबीर पंथीयअसलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले ‘भगवान बुद्धाचेचरित्र' हे पुस्तक भेट म्हणून दिले. ते पुस्तक वाचून त्यातील काही प्रसंगांनी भीमराव अक्षरश: भारावून गेले. तेव्हा वडीलांनी आम्हालाबौद्ध साहित्याचापरिचय का करून दिला नाही? असे त्यांना वाटले. त्यांनी वडीलांना सरळ विचारले की, “ज्या ग्रंथात केवळब्राह्मणआणिक्षत्रिययांचा गौरवआणिशूद्रवअस्पृश्यांचीनालस्ती केली आहे, तेमहाभारतवरामायणासारखेग्रंथ त्यांनी मला वाचावयास का सांगितले?”तेव्हा वडील म्हणाले, “आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल.द्रोणवकर्णही अत्यंत लहान माणसेही किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे.वाल्मिकीहाकोळीअसूनही रामायणाचा कर्ता झाला.” वडिलांच्या युक्तिवादात भीमरावांना तथ्य आढळले परंतु त्याने त्यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले "महाभारतातील एकही व्यक्तीरेखा त्यांच्या मनाला भूरळ घालू शकली नाही", व “मलाभीष्म,द्रोण, किंवाकृष्णकुणीच पसंत पडले नाही.रामहीमला आवडत नाही.” यावर त्यांचे वडील चूप राहिले. भीमरावांच्या मनात बंड उद्भवले आहे हे वडीलांच्या लक्षात आले आणि त्यामुळे भीमराव तेथूनचबुद्धांकडेवळले.[२०][२१]रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी त्यांना आपल्या लष्करातील पदाचा वापरकरावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.इ.स. १९०७साली तरूण भीमरावांनीमुंबई विद्यापीठाचीमॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली.इ.स. १९०८मध्येमुंबई विद्यापीठाच्याएलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाचइ.स. १९०६मध्ये त्यांचे लग्नदापोलीच्या९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाचीराज्यशास्त्रआणिअर्थशास्त्रविषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनिबडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी त्यांनायशवंतहा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याच सुमारात२ फेब्रुवारी,इ.स. १९१३मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेलाकोलंबिया विद्यापीठातउच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.
पिता रामजींनी मीराईंच्या सांगण्यावरूनइ.स. १८९८साली दुसरे लग्न केले आणिहे कुटुंबमुंबईलानेले. तेथे भीमरावहे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.[१९]कबीर पंथीयअसलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले ‘भगवान बुद्धाचेचरित्र' हे पुस्तक भेट म्हणून दिले. ते पुस्तक वाचून त्यातील काही प्रसंगांनी भीमराव अक्षरश: भारावून गेले. तेव्हा वडीलांनी आम्हालाबौद्ध साहित्याचापरिचय का करून दिला नाही? असे त्यांना वाटले. त्यांनी वडीलांना सरळ विचारले की, “ज्या ग्रंथात केवळब्राह्मणआणिक्षत्रिययांचा गौरवआणिशूद्रवअस्पृश्यांचीनालस्ती केली आहे, तेमहाभारतवरामायणासारखेग्रंथ त्यांनी मला वाचावयास का सांगितले?”तेव्हा वडील म्हणाले, “आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल.द्रोणवकर्णही अत्यंत लहान माणसेही किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे.वाल्मिकीहाकोळीअसूनही रामायणाचा कर्ता झाला.” वडिलांच्या युक्तिवादात भीमरावांना तथ्य आढळले परंतु त्याने त्यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले "महाभारतातील एकही व्यक्तीरेखा त्यांच्या मनाला भूरळ घालू शकली नाही", व “मलाभीष्म,द्रोण, किंवाकृष्णकुणीच पसंत पडले नाही.रामहीमला आवडत नाही.” यावर त्यांचे वडील चूप राहिले. भीमरावांच्या मनात बंड उद्भवले आहे हे वडीलांच्या लक्षात आले आणि त्यामुळे भीमराव तेथूनचबुद्धांकडेवळले.[२०][२१]रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी त्यांना आपल्या लष्करातील पदाचा वापरकरावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.इ.स. १९०७साली तरूण भीमरावांनीमुंबई विद्यापीठाचीमॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली.इ.स. १९०८मध्येमुंबई विद्यापीठाच्याएलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाचइ.स. १९०६मध्ये त्यांचे लग्नदापोलीच्या९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाचीराज्यशास्त्रआणिअर्थशास्त्रविषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनिबडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी त्यांनायशवंतहा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याच सुमारात२ फेब्रुवारी,इ.स. १९१३मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेलाकोलंबिया विद्यापीठातउच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.
चैत्यभूमी– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाधी स्थळनागपूरवचंद्रपूरयेथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये तेनेपाळमधीलकाठमांडूला‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर ‘बुद्धकीकार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासातत्यांनीबनारसमध्येदोन भाषणे दिली.दिल्लीमध्येहीत्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणीकेली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता६ डिसेंबरइ.स. १९५६रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचेमहापरिनिर्वाण(निधन) झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिवमुंबईलाआणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेलत्या साधनाने मुंबईला येऊ लागले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्याप्रचारासाठीसम्राट अशोकनंतरत्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.डॉ. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक दु:खित अंत:करणाने सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावरमुंबईमध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. चार मैल लांबीच्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते आणि तिलादादरमधील‘राजगृह’या डॉ. आंबेडकरांच्या निवास्थानापासून स्थानिक स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यास चार तास लागले. मुंबई शहराने पाहिलेली ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार तत्क्षणी दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थितअसलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ.आनंद कौशल्यायनयांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली.[१०१]
आंबेडकरानंतर बौद्ध समाजबाबासाहेबांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थीदिल्लीलानेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भागआग्रासहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिक ठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर मुक्कामी घडून आलेल्या महान सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती मुळीचकमी न होता पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या अल्प काळात मुंबई, आग्रा, दिल्ली सोबतच देशातील निरनिराळ्या वीसहून अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांची संख्या ४०,००,००० वर जाऊन पोहोचली.[१०१]१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकीमहाराष्ट्रातफक्त २४८७,पंजाबात१५५०,उत्तर प्रदेशाात३२२१,मध्य प्रदेशात२९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतातील होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील अधिकृत बौद्धांची संख्या२,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १६७१ टक्कांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती.[१०२][१००]ही केवळ सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. एका संदर्भानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती.म्हणजेच भारतात १९५९ मध्ये ४.५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीयांची होती आता हीच बौद्ध लोकसंख्या २०११ मध्ये ५.५% झाली असून भारतीतील १२१ कोटी जनतेत ६.७ कोटी बौद्ध आहेत.[
भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्रीकार्यकाळ१५ ऑगस्ट१९४७ – सप्टेंबर१९५०राष्ट्रपतीराजेंद्र प्रसादपंतप्रधानजवाहरलाल नेहरूमागीलपद स्थापितपुढीलचारू चंद्र बिस्वारभारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्षकार्यकाळ२९ ऑगस्ट१९४७ – २४ जानेवारी१९५०मजूर मंत्री,व्हाईसरॉय एक्झीकेटिव्ह काऊंसिलकार्यकाळइ.स. १९४२ – इ.स. १९४६मागीलफेरोज खान नूनटोपणनाव:बाबासाहेब,बोधिसत्त्व, भीमा, भिवा, भीमजन्म:१४ एप्रिल,इ.स. १८९१महू,इंदूर जिल्हा,मध्य प्रदेश,ब्रिटिश भारतमृत्यू:६ डिसेंबर,१९५६(वय ६५)दिल्ली,भारतचळवळ:नवबौद्ध चळवळआणि इतर सामाजिक चळवळी व सत्याग्रहेशिक्षण:मुंबई विद्यापीठकोलंबिया विद्यापीठलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सग्रेज इन्, लंडनबॉन विद्यापीठ, जर्मनीपदव्या:बी.ए., एम.ए., पी.एचडी., एम.एससी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, एल.एल.डी., डी.लिट. (एकूण ३२ पदव्या)संघटना:बहिष्कृत हितकारिणी सभासमता सैनिक दलस्वतंत्र मजूर पक्षडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीशेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनपीपल्स एज्युकेशन सोसायटीद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टभारतीय बौद्ध महासभारिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाअवगत भाषा:मराठी,इंग्रजी,हिंदी,गुजराती,पाली,संस्कृत,बंगाली,जर्मन,फ्रेंच,कन्नडवपारशी.कार्यक्षेत्र:समाजशास्त्र,अर्थशास्त्र,कायदा,राजकारण,मानववंशशास्त्र,घटनाशास्त्र,पत्रकारिता(संपादन),इतिहास,शिक्षण,तत्त्वज्ञान,धर्म,लेखन,मानवी हक्क,समाजिक सुधारणा, जलशास्त्र इत्यादी.पत्रकारिता/ लेखन:मूकनायक(१९२०)बहिष्कृत भारत(१९२७)समता(१९२८)जनता(१९३०)प्रबुद्ध भारत(१९५६)पुरस्कार:भारतरत्न(१९९०)पहिलेकोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम(२००४)द ग्रेटेस्ट इंडियन(२०१२)प्रमुख स्मारके:चैत्यभूमी,दीक्षाभूमी, संकल्प भूमीधर्म:बौद्ध धर्म(नवयान)प्रभाव:गौतम बुद्ध •संत कबीरमहात्मा फुले •जॉन ड्युईज्यां-जाक रूसो •व्हाल्टेअरथॉमस पेन •बैंथमजॉन स्टुअर्ट मील •हेरॉल्ड लॉस्कीअब्राहम लिंकन • वाशिंगटननेपोलियन बोनापार्ट •एडविन सेलीग्मनप्रभावित:आचार्य अत्रे •ख्रिस्तोफ जाफ्रेलॉटगाडगे महाराज • युजेन इर्श्चिकके.आर. नारायणन • मार्गारेट बार्नेटएलिनॉर झेलियट •गेल ऑम्वेटनरेंद्र मोदी •रावसाहेब कसबेअमर्त्य सेन • डी. आर. जाटवमायावती •कांशीरामआमिर खान • ल्युडवीन व्हॉन माईजेसपंजाबराव देशमुख • सदा करहाडेगंगाधर पानतावणे • म. ना. वानखेडेयशवंत मनोहरशांताबाई दाणी •राजा ढाले •नामदेव ढसाळताराचंद्र खांडेकर •अरूंधती रॉयवडील:रामजी मालोजी सकपाळआई:भीमाबाई रामजी सकपाळपत्नी:रमाबाई आंबेडकरडॉ. सविता आंबेडकरअपत्ये:यशवंत आंबेडकर
मालोजीराव हेरामजींचेवडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मएप्रिल १४इ.स. १८९१सालीमध्य प्रदेशातीलइंदूर जिल्ह्यामधीलमहूया लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच भीम, भीमा व भीमराव नावानेही कुटुंबियव शेजारी लोक त्यांना हाक मारत. भीमराव आई-वडिलांचे १४वे अपत्य होते.त्यांचे कुटुंबत्याकाळीअस्पृश्यगणल्या गेलेल्यामहारजातीचे आणि मूळचे महाराष्ट्रातीलरत्नागिरीजिल्ह्यातीलमंडणगडतालुक्यात असलेल्याआंबडवेगावचे होते.(आंबडवेया गावचाअंबावडेअसाचूकिचा उल्लेखपूर्वी अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[१४][१५][१६]भीमरावांचे वडीलही ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते आणि तेथे त्यांनीमराठीवइंग्रजीभाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना, आणि विशेष करून भीमरावाला शिक्षण देऊन, ज्ञानोपासनेची प्रेरणा दिली.इ.स. १८९६मध्ये अवघ्या ५ वर्षीय भीमरावांच्या आईभीमाबाईंचेमस्तकशूळ या आजारानेनिधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ‘कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करावी लागली.इ.स. १८९६मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासहदापोलीसोडली व तेसातारायेथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाचवर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनीइ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील ‘कॅम्प स्कूल’ मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातीलआंबडवेव मूळ आडनाव सकपाळ होते.कोकणामधीललोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग)करशब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडीलरामजी आंबेडकरयांनीसाताऱ्यातीलगव्हर्नमेंट हायस्कूल (आताचेश्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाहीअंबावडेकरअसा चूकीचा उल्लेख केलेला आहे)[१७]साताऱ्याच्या या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचेदेवरूखे ब्राह्मणशिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावाचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. तेव्हा त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे 'आंबेडकर' झाले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात १८-१८ तास अभ्यास करत असत.[१८]
पिता रामजींनी मीराईंच्या सांगण्यावरूनइ.स. १८९८साली दुसरे लग्न केले आणिहे कुटुंबमुंबईलानेले. तेथे भीमरावहे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.[१९]कबीर पंथीयअसलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले ‘भगवान बुद्धाचेचरित्र' हे पुस्तक भेट म्हणून दिले. ते पुस्तक वाचून त्यातील काही प्रसंगांनी भीमराव अक्षरश: भारावून गेले. तेव्हा वडीलांनी आम्हालाबौद्ध साहित्याचापरिचय का करून दिला नाही? असे त्यांना वाटले. त्यांनी वडीलांना सरळ विचारले की, “ज्या ग्रंथात केवळब्राह्मणआणिक्षत्रिययांचा गौरवआणिशूद्रवअस्पृश्यांचीनालस्ती केली आहे, तेमहाभारतवरामायणासारखेग्रंथ त्यांनी मला वाचावयास का सांगितले?”तेव्हा वडील म्हणाले, “आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल.द्रोणवकर्णही अत्यंत लहान माणसेही किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे.वाल्मिकीहाकोळीअसूनही रामायणाचा कर्ता झाला.” वडिलांच्या युक्तिवादात भीमरावांना तथ्य आढळले परंतु त्याने त्यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले "महाभारतातील एकही व्यक्तीरेखा त्यांच्या मनाला भूरळ घालू शकली नाही", व “मलाभीष्म,द्रोण, किंवाकृष्णकुणीच पसंत पडले नाही.रामहीमला आवडत नाही.” यावर त्यांचे वडील चूप राहिले. भीमरावांच्या मनात बंड उद्भवले आहे हे वडीलांच्या लक्षात आले आणि त्यामुळे भीमराव तेथूनचबुद्धांकडेवळले.[२०][२१]रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी त्यांना आपल्या लष्करातील पदाचा वापरकरावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.इ.स. १९०७साली तरूण भीमरावांनीमुंबई विद्यापीठाचीमॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली.इ.स. १९०८मध्येमुंबई विद्यापीठाच्याएलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाचइ.स. १९०६मध्ये त्यांचे लग्नदापोलीच्या९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाचीराज्यशास्त्रआणिअर्थशास्त्रविषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनिबडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी त्यांनायशवंतहा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याच सुमारात२ फेब्रुवारी,इ.स. १९१३मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेलाकोलंबिया विद्यापीठातउच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.
पिता रामजींनी मीराईंच्या सांगण्यावरूनइ.स. १८९८साली दुसरे लग्न केले आणिहे कुटुंबमुंबईलानेले. तेथे भीमरावहे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.[१९]कबीर पंथीयअसलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले ‘भगवान बुद्धाचेचरित्र' हे पुस्तक भेट म्हणून दिले. ते पुस्तक वाचून त्यातील काही प्रसंगांनी भीमराव अक्षरश: भारावून गेले. तेव्हा वडीलांनी आम्हालाबौद्ध साहित्याचापरिचय का करून दिला नाही? असे त्यांना वाटले. त्यांनी वडीलांना सरळ विचारले की, “ज्या ग्रंथात केवळब्राह्मणआणिक्षत्रिययांचा गौरवआणिशूद्रवअस्पृश्यांचीनालस्ती केली आहे, तेमहाभारतवरामायणासारखेग्रंथ त्यांनी मला वाचावयास का सांगितले?”तेव्हा वडील म्हणाले, “आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल.द्रोणवकर्णही अत्यंत लहान माणसेही किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे.वाल्मिकीहाकोळीअसूनही रामायणाचा कर्ता झाला.” वडिलांच्या युक्तिवादात भीमरावांना तथ्य आढळले परंतु त्याने त्यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले "महाभारतातील एकही व्यक्तीरेखा त्यांच्या मनाला भूरळ घालू शकली नाही", व “मलाभीष्म,द्रोण, किंवाकृष्णकुणीच पसंत पडले नाही.रामहीमला आवडत नाही.” यावर त्यांचे वडील चूप राहिले. भीमरावांच्या मनात बंड उद्भवले आहे हे वडीलांच्या लक्षात आले आणि त्यामुळे भीमराव तेथूनचबुद्धांकडेवळले.[२०][२१]रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी त्यांना आपल्या लष्करातील पदाचा वापरकरावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.इ.स. १९०७साली तरूण भीमरावांनीमुंबई विद्यापीठाचीमॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली.इ.स. १९०८मध्येमुंबई विद्यापीठाच्याएलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाचइ.स. १९०६मध्ये त्यांचे लग्नदापोलीच्या९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाचीराज्यशास्त्रआणिअर्थशास्त्रविषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनिबडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी त्यांनायशवंतहा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याच सुमारात२ फेब्रुवारी,इ.स. १९१३मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेलाकोलंबिया विद्यापीठातउच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.
चैत्यभूमी– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाधी स्थळनागपूरवचंद्रपूरयेथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये तेनेपाळमधीलकाठमांडूला‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर ‘बुद्धकीकार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासातत्यांनीबनारसमध्येदोन भाषणे दिली.दिल्लीमध्येहीत्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणीकेली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता६ डिसेंबरइ.स. १९५६रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचेमहापरिनिर्वाण(निधन) झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिवमुंबईलाआणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेलत्या साधनाने मुंबईला येऊ लागले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्याप्रचारासाठीसम्राट अशोकनंतरत्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.डॉ. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक दु:खित अंत:करणाने सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावरमुंबईमध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. चार मैल लांबीच्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते आणि तिलादादरमधील‘राजगृह’या डॉ. आंबेडकरांच्या निवास्थानापासून स्थानिक स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यास चार तास लागले. मुंबई शहराने पाहिलेली ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार तत्क्षणी दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थितअसलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ.आनंद कौशल्यायनयांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली.[१०१]
आंबेडकरानंतर बौद्ध समाजबाबासाहेबांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थीदिल्लीलानेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भागआग्रासहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिक ठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर मुक्कामी घडून आलेल्या महान सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती मुळीचकमी न होता पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या अल्प काळात मुंबई, आग्रा, दिल्ली सोबतच देशातील निरनिराळ्या वीसहून अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांची संख्या ४०,००,००० वर जाऊन पोहोचली.[१०१]१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकीमहाराष्ट्रातफक्त २४८७,पंजाबात१५५०,उत्तर प्रदेशाात३२२१,मध्य प्रदेशात२९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतातील होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील अधिकृत बौद्धांची संख्या२,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १६७१ टक्कांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती.[१०२][१००]ही केवळ सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. एका संदर्भानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती.म्हणजेच भारतात १९५९ मध्ये ४.५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीयांची होती आता हीच बौद्ध लोकसंख्या २०११ मध्ये ५.५% झाली असून भारतीतील १२१ कोटी जनतेत ६.७ कोटी बौद्ध आहेत.[
No comments:
Post a Comment